महाराष्ट्र

महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल ऊर्जा राज्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई – महावितरणमधील सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत तीन वर्षांचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२५...

Read more

बदलीचे आदेश निघूनही काही पोलीस कर्मचारी जुन्याच ठिकाणी..! विशेष पोलीस महानिरीक्षकांचा अधिकाऱ्यांना जाब..!

धाराशिव, दि. २३ (अमजद सय्यद) :धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तत्कालीन जिल्हा...

Read more

तामलवाडी टोलनाक्यावरील ती वाहने आरटीओची नाही – हर्षल डाके

धाराशिव दि.२१ ऑगस्ट (प्रतिनिधी) तुळजापूर तालुक्यातून जाणारा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी येथे टोलनाका आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे एकूण...

Read more

धाराशिव शहराच्या मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्त्यांची कामे तत्काळ सुरु करा आ कैलास पाटील

धाराशिव ता. 21: नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांतुन होणाऱ्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी...

Read more

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या उपस्थितीत तृतीयपंथी व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेचे वाटप

धाराशिव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमविषयक बैठकधाराशिव, दि.२० (प्रतिनिधी) राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी १८ ते २० ऑगस्ट...

Read more

नागरिकांच्या आंदोलनाला यश; सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या कामास सुरुवात

धाराशिव ता. 19: सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे, अंडरपास आणि सर्विस रोडची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मार्गावर...

Read more

कोणताही लाभार्थी धान्य योजनेपासून वंचित राहू नये – महेश ढवळे अध्यक्ष अन्न आयोग

धाराशिव,दि.१८ ऑगस्ट (प्रतिनिधी) शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये,यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने कार्य करावे,असे स्पष्ट निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश...

Read more

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तुळजापूर येथे येऊन जन सुनावणी घ्यावी – खा.ओमराजे निंबाळकर

तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या कामकाजावरून पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्यांच्या भावनांचा विचार करण्याची...

Read more

पवनचक्की व्यवहारांबाबत पालकमंत्री सरनाईकांचे स्पष्ट निर्देश

शेतकऱ्यांच्या हितासाठी कागदपत्रांची पूर्ण नोंदणी अनिवार्य

धाराशिव, दि.१६ ऑगस्ट (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे...

Read more
Page 21 of 22 1 20 21 22