Tag: कृषी विभाग

पंचनामे पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या. -खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

  तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकतेच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर ...

जमीन खरवडली, विहिरीत गाळ, ड्रीपसेटही वाहून गेले पंचनामे सुरु : आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी):जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ...

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी

धाराशिव (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाशी तालुक्यात ...

Recent Posts