• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 5, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

धाराशिव ता. 5: महायुतीचे सरकार येऊन वर्ष झाले पण भाजपच्या नेत्यांनी प्रगती पेक्षा स्थगितीसाठी शक्ती पणाला लावल्याने जिल्ह्यात स्थगिती दिसली पण प्रगती काय दिसेना असा थेट पलटवार शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपवर केला आहे.
यावेळी जाधवर म्हणाले की, दरवर्षी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आता पूर्ण असं सांगितले जाते वस्तूस्थितीपासून भाजप कसा पळ काढतंय ते आज पुन्हा एकदा दिसून आलं. तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्रासाठी  एक हजार 865 कोटी मंजूर झाले पण एक रुपया पण अजून आलेला नाही. जी काम आज होत आहेत, संस्थानाच्या ठेवीतून केली जात आहेत. आजवर कधीही या रक्कमेला कोणीच हात लावला नव्हता ते काम भाजपने केलं असल्याच तानाजी जाधवर यांनी सांगितलं. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडीने मंजूर केलं मागील चार – पाच वर्षात यांचेच सरकार असूनही एक वीट सुद्धा या सत्ताधारी मंडळींना रचता आलेली नाही. दरवेळी प्रमाणे पुन्हा एकदा टेक्निकल टेक्सटाईलचा मुद्दा आलाच पण तिथेही मागील तीन ते चार वर्षाच्या काळात काहीच रचनात्मक काम झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. यांची कागदावरील कामाची यादी म्हणजे लांबत जाणारी हनुमानरायाच्या शेपटाप्रमाणे आहे, त्यामुळं यावर न बोलले बरं असा चिमटा श्री. जाधवर यांनी काढला आहे. ज्याप्रमाणे स्थगिती साठी भाजपच्या नेत्यांनी शक्ती वापरली तशीच जिल्ह्याच्या विकासासाठी वापरली असती तर नक्कीच त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला असता. पण इथे महायुतीचे घटक पक्ष एकमेकांची जिरवण्यात धन्यता मानत असतील तर यांच्याकडून विकासाची अपेक्षा तरी कशी करणार असा प्रश्न तानाजी जाधवर यांनी उपस्थित केला आहे.

Previous Post

आठवडी बाजार “झिरो” प्रकरणात चौकशीचा वेग शून्यावर! दहा दिवस उलटले… तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी गुलदस्त्यात?

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.