• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

तुळजापूरच्या बदनामीचे जाणीवपूर्वक षडयंत्र थांबवा – आ. राणाजगजितसिंह पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 13, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिराच्या बदनामीचे षड्यंत्र रचले गेले आहे. तुळजाभवानी मातेच्या भाविकांना संभ्रमित करणारा आणि जाणीवपूर्वक सुरू असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी आणि यामागील सूत्रधार शोधून काढावेत अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने १८६५ कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा मंजूर केला आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकारने हा अभूतपूर्व निधी मंजूर केला आहे. आराखड्यास मान्यताही देण्यात आली आहे. असे असताना तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील विकासकामांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. या ऐतिहासिक कार्यासाठी शून्य योगदान असणारे महाविकास आघाडीतील काही विरोधक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत. त्यामुळे तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या जिर्णोद्धार कामाबाबत भाविकांच्या मनात नाहक संभ्रम निर्माण होत आहे. तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे हे षडयंत्र तातडीने उघड होणे गरजेचे आहे. तुळजाभवानी देवी मंदिरातील जीर्णोध्दार व परिसरातील विकासकामांबाबत जाणीवपूर्वक होत असलेला अपप्रचार थांबविण्यासाठी संबंधितांची तातडीने बैठक घेण्यात यावी आणि या षडयंत्राची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत. हा अपप्रचार थांबविण्याच्या दृष्टिने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांस्कृतिक व पर्यटनमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Tags: tuljapurआमदारतुळजापूरतुळजाभवानीधाराशिवपर्यटनराणा जगजितसिंह पाटीलविकास
Previous Post

अंमली पदार्थविरोधी मोहिमेत सहकार्य करा – पोलीस अधीक्षक धाराशिव यांचे आवाहन

Next Post

विधानपरिषद सभापतींच्या हस्ते पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

Next Post

विधानपरिषद सभापतींच्या हस्ते पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.