• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची ठिणगी आता मशाल बनणार – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 1, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची ठिणगी आता मशाल बनणार – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
        धाराशिव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांकडील कर्ज वसुलीसाठी बँकांच्यामार्फत पाठविलेल्या नोटिसांची होळी करून आंदोलन करण्यात आले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांसमवेत बँकाच्या नोटीसांची होळी करून शेतकऱ्यांच्या आवाजाला धार दिली. अतिवृष्टी, महापूर आणि नैसर्गिक संकटांनी शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. पिके उद्ध्वस्त झाली आहेत, जमिनी खरडून गेल्या आहेत, कुटुंबे संकटात सापडली आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. ही कृती केवळ अमानवीच नाही तर अन्यायकारक आहे..

             निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेले कर्जमाफीचे वचन अजूनही कागदावरच आहेत.. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे आणि सरकार मात्र चालढकल करून फसवणूक करत आहे.. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे..शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांचा मुखवटा फाडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत..

           आजची ही नोटिसांची होळी म्हणजे केवळ प्रतीकात्मक आंदोलन नाही, तर हा एक इशारा आहे ही ठिणगी आता मशाल बनून पेटणार आहे आणि सरकारला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झुकवून दाखवणार आहे..

Previous Post

जिल्हा बँक राज्य सहकारी बँकेला चालवायला द्या ; जेणेकरून शेतकरी बांधवांना मदत होईल – आ. राणाजगजितसिंह पाटील

Next Post

पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!