• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

निकष शिथील करुन शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 29, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

निकष शिथील करुन शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
     धाराशिव तालुक्यातील अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या शेती पिकांचे व गावातील घरांचे झालेले नुकसान पहाणी दौरा नुकताच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला असून शासनाने सर्व निकष शिथील करुन शेतकऱ्यांना व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरीकांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रीया माध्यमाशी बोलताना दिली.

      ऑगस्ट व सप्टेंबर महिण्यात धाराशिव जिल्हयामध्ये अतिवृष्टीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडत काढले असून मोठया प्रमाणात शेतीतील काढणी योग्य झालेल्या सोयाबीन, मुग, उडीद, यासह अन्य खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याच बरोबर फळ पिकांचे देखील नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्हयातील सांगवी, कामेगाव, राजेबोरगाव, बोरखेडा, टाकळी, कनगरा आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती पिकांचे पहाणी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी व शेतकऱ्यांना आसमानी संकटातून बाहेर येणेकरीता निकष शिथील करुन मोठया प्रमाणात मदत करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे प्रतीपादन माध्यमाशी बोलताना केले आहे.

       धाराशिव तालुक्यातील वरील गावातील तेरणा नदीला आलेल्या पुराने नदीकाठचे जमीनीत खरडून जावून पिके संपुर्णत: नष्ट झाली आहे. मोठया कष्टाने उभा केलेले पिक पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी हतबल व निराश झाला असून या परिस्थीतीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्यशासन तसेच केंद्र शासनाकडून भरीव मदतीची आपेक्षा आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीत आपण वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.

     या पहाणी दरम्यान सांगवी, कामेगाव, राजेबोरगाव, बोरखेडा, टाकळी, कनगरा आदी गावातील शेतकरी, नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  atiwrushthidharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadmadatअतिवृष्टीअनुदानआमदारखासदार ओमराजे निंबाळकरजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिव atiwrushthiधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्य
Previous Post

एस.बी.एन.एम.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!