• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 2, 2026
in कृषी
0
प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन
0
SHARES
161
VIEWS

प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन नळदुर्ग (प्रतिनिधी): अझहर शेख.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सध्या निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारच्या धोरणांमुळे दुहेरी संकटात सापडला आहे. थकीत ऊस बिल, पीकविमा आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला अन्याय याकडे लक्ष वेधण्यासाठी *शेतकरी संघर्ष समितीच्या* वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गुळहळळी पाटी ते नळदुर्ग अशी भव्य ‘मोटरसायकल रॅली’ काढण्यात आली. या रॅलीद्वारे शेतकरी नेत्यांनी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर सडकून टीका केली.प्रशासकीय दिरंगाईवर ‘प्रहार नळदुर्ग येथील अक्कलकोट रोडवर रॅलीची सांगता झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकरी नेते दिलीप जोशी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे सर्वसामान्य शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे. एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासन तुटपुंजी मदत देऊन थट्टा करत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.यावेळी *सरदारसिंग ठाकूर* यांनीदेखील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचला. रॅलीमध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या: राष्ट्रीय महामार्ग ६५२,भूसंपादनाबाबत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. थकीत ऊस बिले तात्काळ मिळावीत आणि शेतकऱ्यांच्या हिताची ‘एक रुपयात पीकविमा’ योजना पुन्हा सुरू करावी. आर्थिक संकटात असलेल्याशेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्णतः माफ करून, भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. कूरनूर धरणाच्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे झाले असून त्याचीतात्काळ उच्चस्तरीयचौकशी व्हावी. या मोटरसायकल रॅलीत शेतकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये व्यंकट पाटील, पंडित पाटील, विक्रम निकम, महेश घोडके, महादेव बिराजदार, पंडित निकम, नरसिंग निकम, आजमोद्दीन शेख, दिलीप पाटील, काशिनाथ काळे, तोलू पाटील, बंडू मोरे, हरी सुरवसे, गुलाब शिंदे यांच्यासह मानसिंग ठाकूर, बालाजी ठाकूर, प्रताप ठाकूर, दशरथसिंग ठाकूर, श्रीकांत पोतदार, पीरपाशा इनामदार व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना आधीच या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, आता रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

बीडमध्ये किट वाटप घोटाळ्यावर आत्मदहनाचा प्रयत्न; धाराशिवातही कामगार योजनांतील भ्रष्टाचारावर संताप, ‘आशीर्वाद कुणाचा?’

Next Post

शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post
शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा 'सिंगल स्पॅन' पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!