• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 29, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

धाराशिव : सलग अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पिक आणि जमीन मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीने मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिवमधील देवस्थान जमिनीवरील वहिवाटदार शेतकऱ्यांचे सोयाबीन, मुग, उडीद, तूर, मका यासारखी खरीप पिके पाण्याखाली आले असून प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या असून, त्यांनी मेहनत आणि खर्च करून शेती केली, तरी त्यांना पिकविमा किंवा शासकीय अनुदान मिळत नाही. जरी ही शेतकऱ्यांची जमिन मालकीची नसली, तरी त्यांनी मेहनत करून सरकारसाठी शेतसारा भरणा केलेला आहे, त्यामुळे अन्य शेतकऱ्यांसारखी नुकसानभरपाई त्यांनाही मिळावी, अशी समितीची मागणी आहे.

या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे ,भुजंग उर्फ प्रमोद सुर्यवंशी, शंकर बप्पा सुर्यवंशी,बलराज रणदिवे,अनिरुध्द कावळे, वासुदेव सुर्यवंशी,रणजित गरड, प्रविण सुर्यवंशी,श्रीराम सूर्यवंशी,ओम सूर्यवंशी,विक्रम सूर्यवंशी,विनोद कदम,सुनील सूर्यवंशी,संदीप सूर्यवंशी,राकेश सूर्यवंशी,अभिजीत सूर्यवंशी,भुजंग नायकल,सुधीर सूर्यवंशी,कुलदीप सूर्यवंशी,अभिजीत सूर्यवंशी, मुंडे यांच्यासह आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsअतिवृष्टीजिल्हाधिकारी धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकवर्ग दोन जमिनीशेतकरी
Previous Post

निकष शिथील करुन शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Next Post

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी- कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

Next Post

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी- कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.