• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 11, 2026
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार

एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

धाराशिव –
तालुक्याील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि या कारखान्यास 2025- 26 च्या गळीत हंगामात 31 डिसेंबर 2025 पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 25500 रुपयेप्रमाणे यापूर्वी जमा करण्यात आले आहे. यासोबत पुढील बिलाचा हप्ता 200 रुपयेप्रमाणे सोमवार दि.12 जानेवारी 2026 रोजी बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे.

त्याचबरोबर दि.1 जानेवारी 2026 पासून 2700 प्रमाणे ऊस बिल संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबत कारखान्यामार्फत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की,  कारखान्याकडे गळीत हंगाम 2025-26 साठी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवाना, तोडणी वाहतुक ठेकेदाराचा करार केलेल्या संबधित ठेकेदारांना, शेतकी विभागातील कर्मचार्‍यानी या गळीत हंगामातील शेतकर्‍यांना दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऊसास पहिला हप्ता म्हणून 2500/- प्रमाणे प्रत्येक पंधरवाडा संपल्यावर संबधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. संक्रात सणानिमित्ताने 200 /- प्रमाणे वार सोमवार दि. 12 जानेवारी 2026 रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

तसेच चालू गळीत हंगामामध्ये दि. 01 जानेवारी 2026 पासून 2700/- प्रमाणे ऊस बिल देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना योग्य ऊसभाव देण्याची परंपरा एनव्हीपी शुगर परिवार कायम ठेवणार आहे. याची सर्व कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार व शेतकी विभातातील कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. तसेच जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

Previous Post

ठाणे मनपाच्या निवडणुकीत नितीन (दादा) लांडगे अपक्ष मैदानात… तळागाळात थेट संपर्कातून प्रचारात आघाडी

Next Post

वयोवृद्ध शेत वस्तीवर राहणाऱ्या लोकांवर दरोडा घालणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने केले गजाआड

Next Post

वयोवृद्ध शेत वस्तीवर राहणाऱ्या लोकांवर दरोडा घालणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने केले गजाआड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.